सतगुरु श्री वामनराव पै एक विद्वान तत्वज्ञानी आणि ‘जीवनविद्या’ या नाविन्यपूर्ण तत्वज्ञानाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1922 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 1944 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र, भारत येथून पदवी संपादन केली आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली Read More
परमेश्वराने आपल्याला या भूतलावर जन्म दिल्यानंतर आपण त्याचा कशाप्रकारे उपयोग करतो हे महत्वाचे असते. जन्माला आल्यावर आपल्या आईवडीलांची आपल्याकडून काही आशा अपेक्षा असते. आईवडीलांनी आपल्याला जन्म दिला तो क्षण आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक अस ...
आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला अथक मेहनत करण्याची जिद्द अंगी जोपासली पाहिजे. आपल्याला आपली परिस्थिती सुधारायची असेल तर जीवनामध्ये अनेक संकटे झेलण्याची शक्ती आपल्या अंगी निर्माण करावी लागेल. आपला जन्मच जर गरिब कुटुंबामध्ये झाला असेल तर आपण लाज बा ...
विश्व म्हणजे परमेश्वराचे प्रकट रूप असते. परमेश्वर हा विश्वामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला दर्शन देत असतो. जगातील काही माणसांचाच परमेश्वरावर विश्वास असतो तर काहींचा नाही. आपण देवाला कुठे शोधावे, पाहावे व भेटावे याचे उत्तर आपल्याला आजत ...
आपण जर स्वत:च्याच शरीराकडे दुर्लक्ष केले तर आपल्याला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. शरीराकडे दुर्लक्ष केल्याने आपल्या शरीरावर त्याचे खूप मोठ्या प्रमाणात फरक जाणवायला सुरुवात होतात. आपल्या शरीराची काळजी आपण योग्य पद्धतीने कशी घेतो यावर आपण भर दिल ...
आपण ज्या वेळेला अंथरुणामध्ये झोपतो तेव्हा आपण पुन्हा उठू का हे आपल्याला ठाऊक नसते. जीवनामध्ये जागृती आणि निद्रा हे आपल्याला खूप महत्वाचे आहे. जागृती म्हणजे आपण जीवनामध्ये जागेच असतो आणि निद्रा म्हणजे आपण जीवनामध्ये फक्त झोपूनच राहतो. आपण ज्या वेळेला ...
आपल्या जीवनामध्ये स्मृती आणि विस्मृती हे दोन महत्वाचे घटक आहेत. पहिले विस्मृती म्हणजे विशेष एखादी गोष्ट जी कायम आपल्या मनामध्ये घर करून राहते. तर स्मृती म्हणजे समाजामध्ये घडून गेलेल्या गोष्टी होय. आयुष्यात विस्मृती व स्मृती हे दोन दिव्य व्यवस्था असले ...