सतगुरु श्री वामनराव पै एक विद्वान तत्वज्ञानी आणि ‘जीवनविद्या’ या नाविन्यपूर्ण तत्वज्ञानाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1922 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 1944 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र, भारत येथून पदवी संपादन केली आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली Read More
परमेश्वराची पूजा आपण आपलं मन स्वच्छ ठेऊन केले पाहिजे. आपण ज्या वेळेला परमेश्वराची पूजा करतो त्यावेळेला आपल्या मनामद्ये विचारांचे चक्र सतत फिरत असते, पण आपण त्यावर मात करत परमेश्वरावर नितांत प्रेम करतो. आपण सकाळी अंघोळ केल्यावर स्वच्छ शरीराने ज्याप्रक ...
आपल्याला प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये मी हे केलं म्हणून असं झालं अशी म्हणण्याची सवय असते. एखादे चांगले काम आपल्या हातून घडले की त्या कामाचे क्रेडिट आपण घेतो. त्यामुळे मी पणामुळे आपल्यामध्ये एक अहंकार दडला असल्याचे इतरांना जाणवत असते. मी पणा एकसारखा ...