ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
सतगुरु श्री वामनराव पै एक विद्वान तत्वज्ञानी आणि ‘जीवनविद्या’ या नाविन्यपूर्ण तत्वज्ञानाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1922 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 1944 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र, भारत येथून पदवी संपादन केली आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली Read More
सदगुरु श्री वामनराव पै यांनी धर्मा बद्दलचे ज्ञान प्रेमळ कसे बनवते? त्याबद्दल आपल्याला अचूक माहिती सांगितली आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी "शरीराच्या ठिकाणी सूक्ष्म, स्थूल आणि दिव्यत्व कसे?" याविषयी आपल्याला अचूक माहिती सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
आपले शरीर हे साक्षात परमेश्वराचे दुसरे स्वरूप आहे. परमेश्वरामुळे आपल्या जीवनामध्ये भरभराटी प्राप्त होते. त्यामुळे आपण नेहमी परमेश्वराशी प्रामाणिकपणाने वागावे. आपले शरीर हे प्रत्येकवेळी आपल्याला मदत करते. त्यामुळे आपणही आपल्या शरीराल इजा पोहोचणार नाही ...
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी "शरीराच्या ठिकाणी रचना, योजना आणि प्रमाण आहे" याविषयी आपल्याला अचूक माहिती सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी "विचारांचे परिवर्तन उच्चार आणि आचारात होते" याविषयी आपल्याला अचूक माहिती सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी "कृतज्ञतेने कोणाचे स्मरण का आणि कसे करावे?" याविषयी आपल्याला अचूक माहिती सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...