उद्योग : औरंगाबाद शहर सुरू आहे ना?, नगर रोड सुरळीत आहे का? तेथून पुढे जालन्याला जायला काही अडचण नाही ना? हे प्रश्न आहेत मुंबई, पुण्यासह राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातून औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींचे. गे ...
महाराष्ट्र बंददरम्यान वाळूज एमआयडीसीतील कंपन्यांवर झालेल्या हल्ल्याने औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळ (एचआर) विभागातील अधिकाऱ्यांमध्ये असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
मराठा आरक्षण बंददरम्यान वाळूज उद्योगनगरीतील कारखान्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. या भयावह घटनेमुळे उद्योजकांनी कारखान्याच्या सुरक्षेवर भर दिला आहे. ...
पुणे जिल्ह्यातील चाकण येथील उद्योगनगरीत ज्या पद्धतीने महाराष्ट्र बंददरम्यान जाळपोळ करण्यात आली, त्याच धर्तीवर औरंगाबादेतील वाळूज एमआयडीसीला टार्गेट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे ...