पुण्यातील विश्रांतवाडी चाैकात वाहनचालकांकडून सर्रास नियम माेडले जात असताना वाहतूक पाेलीसांकडून फारशी कारवाई हाेत नसल्याचे चित्र अाहे. त्यामुळे या भागातील वाहतूकीची समस्या जटील झाली अाहे. ...
बीअारटी मार्गातील बसस्टाॅपचे उघडे राहणारे दरवाजे दुरुस्त करण्याचे काम पीएमपीकडून हाती घेण्यात अाले अाहे. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येणार अाहे. ...
पुण्यातील काही भागात पाणी टंचाईमुळे टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत असताना विश्रांतवाडीमध्ये रस्त्याच्या मधाेमध असलेल्या पाईपलाईन मधून पाण्याची गळती हाेत असून शेकडाे लिटर पाणी दरराेज वाया जात अाहे. ...
पुण्यातल्या विविध भागात माेकळ्या खाणी असून या खाणींमध्ये अनेक तरुण पाेहण्यासाठी उतरत असतात. खाेलीचा अंदाज न अाल्याने या खाणींमध्ये बुडून काहींचा मृत्यू झाला अाहे. त्यामुळे या खाणींच्या बाजूला संरक्षक भिंती उभारण्याची मागणी करण्यात येत आहे. ...
पुणेकरांना जलद वाहतूक मिळावी यासाठी पुण्यात बीअारटी बससेवा सुरु करण्यात अाली हाेती. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कारणांमुळे ही याेजना चर्चेत राहिली अाहे. बीअारटीच्या बसथांब्यांचे दरवाजे उघडेच ठेवले जात असल्याने प्रवाशांच्या जीवाला धाेका निर्माण ...
स्वमालकीच्या जमिनी असूनही काहीच करता येत नसून साधे झाडही लावण्यास सक्त मनाई आहे. ९०० मीटरचे प्रतिबंध कमी करण्याची मागणी हे शेतकरी अनेक वर्षे करत आहे. ...