पालकमंत्री विष्णू सवरा यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे पालघर जिल्ह्यात २६२ कोटीच्या खर्चाच्या १४२ पेयजल योजना मंजूर करण्यात आल्याचे भासवून स्वत:ची पाठ थोपटवून घेण्याचा पालकमंत्र्यांच्या प्रयत्न फसला आहे. ...
जिल्हा निर्मिती होऊन चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात प्रशासनाने विविध विकास कामांमध्ये आघाडी घेतली असून सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा ...
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या आदेशानंतर आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना आदिवासी विकास विभागातील जात वैधता समितीचे उपायुक्त बी.पी. जगताप यांना निलंबित करण्याचे निर्देश द्यावे लागले. सर्वपक्षातील सदस्यांनी जगताप यांच्या निलंबनाची तीव्रते ...
पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची प्रगती चांगली असून संपूर्ण जिल्ह्यासह आम्ही पाहिलेले उद्दिष्ट लवकरच पूर्णत्वास येत असल्याचा आनंद पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी पालघर कोळगाव येथे सुरु असलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या कामाचा आढावा ...
मुंबई ठाणे या महानगरांना पाणी पुरवठा करणाऱ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनेक गावांची तहान भागवलीच जात नाही. गावकऱ्यांना हंडाभर पाण्यासाठी दिवस-रात्र हाल काढावे लागतात. तरीही पाणी मिळत नाही. जबाबदार राजकारणी तर गाढ झोपेतच असल्यासारखे दिसते. ...