दहावी आणि बारावीची परीक्षा ही विदयार्थ्यांसाठी महत्वाची असते. या परीक्षेचे गांभीर्य लक्षात घेऊन विदयार्थ्यांनी ११ वाजताच्या पेपरसाठी अर्धा तास अगोदर परीक्षावर्गात येणे अपेक्षित आहे. ...
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांची गुणवत्ता कोणत्याही प्रकारे कमी होऊ नये यासाठीच ० ते १० पटसंख्या असलेल्या शाळा नजिकच्या शाळांमध्ये स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
ज्येष्ठ गायक, संगीतकार सुधीर फडके यांचे २५ जुलै २०१८ पासून जन्मशताब्दी वर्ष साजरे होत आहे. त्यानिमित्त राज्य सरकार विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी केली. ...
पन्नास वर्षे पूर्ण करणाºया बालभारतीचे नाव बदलणार नाही. तसेच बदलत्या काळानुसार ई-बालभारती करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. इतकेच नव्हे तर राज्यभरातील १ लाख ६ हजार शाळांमध्ये मोफत ई-लर्निंगची व्यवस्था करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व ...
मुंबई : राज्यातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असली तरी संशोधन करणा-यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे विद्यापीठातील संशोधनाला चालना देणे आवश्यक आहे. ...
सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने यंदा या पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांच्या नावाची घोषणा केली होती ...