डोंबिवली: सायकल मित्र संमेलनात १ हजार सायकलपटू डोंबिवली शहराच्या विविध भागातून सायकल चालवत संमेलनस्थळी पोहोचणार आहेत. त्यासाठी शहरातील प्रमुख पाच - सहा ठिकाणांहून २०० सायकलपटू एकाच वेळी सायकल चालवणार आहेत.२८ जानेवारी रविवारी सकाळी सहा वाजता ही रॅली ...
आकाशवाणीच्या प्रत्येक कार्यक्रमात माणिकतार्इंचे सूर ऐकले आहेत. आज त्यांना देण्यात येणारा ‘जीवन गौरव’ पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राचा गौरव आहे. नजीकच्या काळात शास्त्रीय संगीत व संगीत नाटकांची उच्च परंपरा कशी पुढे नेता येईल, याचा कृती आराखडा बनविण्याचे क ...
राज्यातील ८० हजार शाळा बंद होणार असल्याचे वक्तव्य शिक्षण सचिवांनी केल्याच्या वृत्तानंतर शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मात्र हे वृत्त म्हणजे एक अफवा असल्याचा खुलासा केला आहे. मात्र या वृत्तावरून शिक्षण संघटनांमधील ...
विद्यार्थ्यांची गुणवता उच्च क्षमतेने विकसित व्हावी, त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी इंडियन कौन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च, सेंन्ट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन या संस्थाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र इंटरनॅशनल बोर्डची स्थापना करण् ...
विद्यार्थ्यांची गुणवता उच्च क्षमतेने विकसित व्हावी, त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी इंडियन कौन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च, सेंन्ट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन या संस्थाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र इंटरनॅशनल बोर्डची स्थापना ...
लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊड मधील भीषण अग्नितांडवात १४ निष्पाप व्यक्तींचा होरपळून मृत्यु झाला. ही दुर्घटना अतिशय गंभीर असून ज्या पब आणि रेस्टॉरंटमधील निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडली... ...
शिक्षणाचा हक्क पहिलीपासून नव्हे तर पूर्व प्राथमिकपासूनच लागू करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ...
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिलेल्या नोटीशीला ४ आठवड्यात उत्तर देण्यात येईल, असे स्पष्ट करतानाच तावडे म्हणाले की, ० ते १० पटसंख्या असलेल्या ज्या १३१४ शाळा स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याची अद्यापही पूर्णपणे अमलबजावणी झालेली नाही. ...