सावंतवाडी : महामार्गाचे काम सुरू असल्याच्या नावाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूरसंचार यंत्रणा ठप्प आहे. जिल्ह्यातील तब्बल १५ हजार टेलिफोन बंद आहेत. मग दूरसंचार कार्यालय हवे तरी कशाला? त्याला टाळे ठोका, असा संताप खासदार विनायक राऊत अधिका-यांवर काढला. म ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसेवेची नाळ असलेले अॅड. राजीव साबळे यांना उमेदवारी दिली आहे़ ते चांगल्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केला़. ...
नाणार येथील रिफायनरी प्रकल्प हे केंद्र सरकारचे पाप आहे. या पापात दुर्दैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. केवळ भारतीय कंपन्यांचाच हा प्रकल्प असेल, १०० टक्के सहभाग केंद्र सरकारचा असेल असे सांगितले होते. ...
नाणारमधील प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून रिफायनरीबाबतचा निर्णय घेऊ, असे आश्वासन देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता प्रकल्प परिसरात येऊन जनतेची भेट घ्यावी. प्रकल्पाबाबत असलेले जनमत लक्षात घेऊन तेथेच झटपट निर्णय घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यां ...
देवगडचे अर्थकारण बदलून टाकणाऱ्या देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्र शासनाच्या हरितक्रांती एकात्मिक विकास आणि मत्स्यव्यवसाय व्यवस्थापन कमिटी तसेच मत्स्यव्यवसायमंत्री यांच्या संयुक्त बैठकीत प्रकल्पाच्या कामाला म ...
राजापूर तालुक्यात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्प परिसरातील जागा शहा, जैन यांनी विकत घेतल्याच्या खासदार विनायक राऊत यांच्या विधानावर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. ...