या उपोषणाची दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी उपोषणस्थळी भेट देऊन याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. ...
Thackeray Group Vs BJP: अरामको कंपनीची दलाली घेतल्यासारखे देवेंद्र फडणवीसांनी विधान केले. त्याचा धिक्कार करतो, अशी टीका ठाकरे गटातील नेत्याने केली आहे. ...
महाविकास आघाडी लोकसभेच्या किमान 30 जागा जिंकेल. कल्याण मतदारसंघाचे जे विद्यमान खासदार आहे, त्यांना देखील तिकीट मिळणार नाही अशी चर्चा आहे. - विनायक राऊत ...