वयाच्या २८ व्या वर्षी त्यांना ५० वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. त्यांनी १० वर्ष शिक्षा भोगली. वयाच्या ३८ व्या वर्षापर्यंत ते शिक्षा भोगत होते. कुणालाही कल्पना करता येणार नाही इतकी क्रूर ती शिक्षा होती असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ...
हत्येच्या २ दिवसांपूर्वी ही बंदूक प्राप्त झाली. त्यानंतर ही बंदूक घेऊन ते दिल्लीत आले आणि ३० जानेवारीला बापूंची हत्या केली असं तुषार गांधींनी म्हटलं. ...
Maharashtra News: लोकांच्या जगण्यामरण्याचे प्रश्न असतात, तेव्हा हे येत नाहीत. यांचे अपयश उघड पडले की, वादंग करण्यासाठी पटकन पुढे येतात, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली. ...
Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काँग्रेसच्या नेत्यांनी कोणकोणते गौरवोद्गार काढले होते ते जरूर वाचा, असे आवाहन राहुल गांधी यांना करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एक ट्विट केले. ...