ज्यांच्या हृदयात वीर सावरकर आहेत, त्यांनी उत्स्फूर्तपणे सावरकरांना मानवंदा द्यायला हवी होती. पण ते विचारतात वाचू का? यालाच गुलामी म्हणतात आणि याच गुलामीविरुद्ध सावरकरांनी आपलं संपूर्ण आयुष्य अंदमानात घालवलं. हे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी समजून घ्यायला ...
CM Eknath Shinde Live: स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व मान्य असेल, तर केवळ बोलून नाही, तर काय ते करून दाखवावे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. ...
Congress Vs Uddhav Thackeray: सावरकर माफी मागून परत आल्यानंतर त्यांनी देशात हिंदू मुस्लीम विवाद उभा केला. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला, देशाच्या फाळणीत त्यांचे योगदान मोठे आहे. ...
Maharashtra News: मालेगावची सभा उत्स्फूर्त होती, प्रतिसाद प्रचंड होता. सभा यशस्वी झाली, असे सांगत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठाकरे गटाचे समर्थन केले. ...