विजय मल्ल्या हे भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्या यांनी देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घातला असून, ते देशाबाहेर परागंदा झाले आहेत. Read More
ईडीने 36 उद्योगपती ज्याप्रमाणे देशातून पळून गेले आहेत. त्याचप्रमाणे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात अटक करण्यात आलेला संरक्षण क्षेत्रातील दलाल सुषेन गुप्ता हाही पळून जाण्याची शक्यता असल्याचे सांगून त्याच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. ...
स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय की, त्यांच्या सरकारने माझ्या बँक कर्जापेक्षा अधिक वसूली माझ्याकडून केली आहे. तर भाजपाच्या प्रवक्त्ते माझ्याविरोधात वक्तव्यं का करत आहे? असा प्रश्न विजय माल्ल्याने उपस्थित केला. ...