विजय मल्ल्या हे भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्या यांनी देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घातला असून, ते देशाबाहेर परागंदा झाले आहेत. Read More
४० वर्षे मल्ल्याचे बँकेत ‘प्राईम अकाऊंट’ होते. ४१ वर्षी ते ‘अकाऊंट’ बिघडले. व्यवसायात चढउतार आले म्हणजे घोटाळा झाला असे होत नाही. जर मल्ल्याने आर्थिक गैरव्यवहार केला असेल तर कारवाई करणे योग्यच आहे. ...
बँकांचे सुमारे 9,000 हजार कोटी रुपयांची कर्जे बुडवून परदेशात पळ काढणारा उद्योगपती विजय मल्ल्याचे भारतात प्रत्यार्पण करायचे की नाही?, यावर लंडनमधील न्यायालय आज निकाल देणार आहे. ...