MahaKrushi Policy : एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने पीक व्यवस्थापन, हवामान सल्ला आणि कीड-रोग पूर्वानुमान यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.(MahaKrushi Policy) ...
Amravati : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेची तीव्रता वाढली आहे. अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या दिशाबदलांसह कोरड्या हवामानामुळे विदर्भातील तापमानात मोठी वाढ होत आहे. ...
मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पावरून सिंचनासाठी शेतकऱ्यांना होणारा पाणी उपसा सध्या थांबवण्यात आला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
धान उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी शासनाकडून प्रोत्साहान अनुदान, म्हणून राज्य शासनाकडून बोनस जाहीर केला जातो. गेल्या हिवाळी अधिवेशनात याची घोषणा न झाल्याने सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा राज्याच्या अर्थसंकल्पाकडे लागल्या होत्या. पण, यात सुद्धा धान ...
Success Story : समुद्रपूर तालुक्यातील धुमनखेडा येथील अर्चना धर्मेंद्र राऊत यांनी 'गुन्हेगारी' आणि 'हातभट्टी' यांसारख्या सामाजिक कलंकांना छेद देत आधुनिक खेकडा पालनातून आपली नवी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या जिद्दीमुळे असून, महिला दिनाच्या पार्श्व ...
Maharashtra Weather Update : विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान झपाट्याने वाढत असून उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. नागपूर, अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांच्या आसपास पोहोचत आहे. (Maharashtra Weather Update) ...
Maharashtra Heatwave Alert : राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून तापमानात मोठी वाढ होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील काही दिवसांत कमाल तापमान २ ते ३ अंशांनी वाढणार असून काही भागात पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर जाण्याची शक्यता ...