विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने २६ सप्टेंबरपर्यंत विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. (Nagpur Weather News) ...
राज्यात मोठे, मध्यम, लघू प्रकल्प व साठवण तलावांची कामे सुरू आहेत. सिंचनासाठी बळीराजाला मुबलक पाणी उपलब्धततेसाठी प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी. बळीराजाला सुखी, समृद्धी करण्यासाठी राज्याची सिंचन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. ...