Nagpur : विदर्भामध्ये १६ लाख ८६ हजार ४८५ हेक्टर शेतजमिनीवर कापूस लागवड करण्यात आली असून, त्यातून उत्पादित होणारा कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांना एकूण ५५७ केंद्रांची आवश्यकता आहे. परंतु, भारतीय कापूस महामंडळाने आतापर्यंत केवळ ८९ केंद्रे सुरू केली आहेत. ...
१० जून रोजी लावणी करूनही आजघडीला तुरीच्या झाडाला फुलधारणा झाली नाही. याबाबत कंपनीच्या प्रतिनिधीला कळविले असता, त्यांनी फवारणीचा उपाय सांगितला. फवारणी करूनही काहीच फायदा झाला नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. ...
High Court Notice to CCI : कापसाचे उत्पादन देशात सर्वाधिक असलेल्या विदर्भात खरेदी केंद्रांचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. शेकडो शेतकरी खरेदी केंद्रांच्या प्रतीक्षेत असताना फक्त ८९ च केंद्रे सुरू केल्याने हायकोर्टाने कापूस महामंडळाला फटकारलं असून, श ...
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानातील मोठा बदल झाला आहे. हिवाळ्यात तापमान वाढ झाल्याने उकाडा आणि दमट हवामान जाणवत आहे. दोन कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे किनारपट्टी ते अंतर्गत भागांपर्यंत पावसाची शक्यता वाढली आहे.वाचा सविस्तर. (Maharashtra Wea ...
हरभरा हे रब्बीतील एक महत्वाचे पीक आहे. त्यामुळे योग्य पाणी व्यवस्थापन हरभरा पिकासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. याचअनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत हरभरा पिकाला पाणी देण्याच्या योग्य वेळा आणि पद्धतीची सविस्तर माहिती. ...
Maharashtra Weather Alert : बंगालच्या उपसागरात विकसित होत असलेल्या नव्या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी झाला असून ढगाळ वातावरण, मेघगर्जना आणि हलक्या सरींची शक्यता वाढली आहे. IMD ने येत्या 48 तासांत प्रणाली चक्रीवादळात रुपांतर होण्याचा ...
Soybean Market Yard : बाजार समित्यांमध्ये बिजवाई सोयाबीनचे दर साडे आठ हजार रुपये प्रती क्विंटलच्यावर पोहोचले होते. मात्र, अवघ्या १५ दिवसांतच या सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. ...