ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Wheat Farming In Maharashtra : सध्या राज्यात चांगलीच थंडी वाढल्याने किमान तापमानाचा पारा काही प्रमाणात घटलेला आहे. यामुळे गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने गव्हाच्या पेरण्यांना चांगलाच वेग आला आहे. ...
Vermicompost : दिवसेंदिवस शेतीतून अधिकचे उत्पन्न मिळावे, यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा वारेमाप वापर करतात. परंतु वाशिम (Washim) तालुक्यातील नागठाणा येथील गजानन सोळंके (Gajanan Solanke) यांनी गांडुळ खत निर्मितीतून उत्पन्न मिळविले. सोबतच सेंद्रीय खताचा ...
विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखला जाणारा चिखलदरा आता थंडीने गारठला आहे. सध्या या ठिकाणी वातावरणात झालेल्या बदलांमुळे थंडी वाढली आहे. (Vidarbha Weather Update) ...
संत्रा व्यापारी थेट शेतात येऊन शेतकऱ्याशी सौदा शेतातच करतात. यावेळी अलिखित करार करून दहा टनावर वायुभार, कोळशीच्या नावावर चक्क एक टन वजनात काट करून मोफत संत्री शेतकऱ्याकडून (Orange Fruit Producer Farmer) नेत असल्याचा प्रकार घडत आहे. ...