राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
सर्वत्र पाऊस पडत असल्याने विदर्भातील तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरणातील जलाशयाच्या पातळीत वाढ होत आहे. गेल्या अकरा दिवसांत जलसाठ्यात १७.२७ टक्क्यांनी वाढल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. ...
राज्यामध्ये काही भागांत जोरदार पाऊस होत असून, विदर्भ, मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. ...
सद्यःस्थितीत सोयाबीन या पिकावर उंटअळ्या व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पाने खाणाऱ्या अळ्यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या अळ्यांमुळे सोयाबीनचे अधिक नुकसान होऊ शकते. तेव्हा 'हा' उपाय करा. ...
यंदा मृग नक्षत्रात पावसाचे वाहन कोल्हा असताना ७ जूनला पावसाचे वाहन कोल्हा होते. मृगनक्षत्रातील पहिले दोन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतीच्या कामात मदत मिळाली होती. त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतीच्या कामात अडथळा आला. ...
पावसाळ्यातच रानात उगवणाऱ्या टेकोड्यांच्या (जंगली मशरूम) खरेदीसाठी रानभाज्यांची ओढ असणारे नागरिक सकाळ सकाळीच बाजारात उतरत असल्याचे निदर्शनास येत आहे. ...
राज्यामध्ये जून, जुलै महिन्यात सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे. तर येत्या दोन महिन्यांत विदर्भ, मराठवाडा, खान्देशात कमी पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी दिला. ...