Bail Pola : शेती म्हणजे भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची आत्मा. या आत्म्याला दिशा देणारा, वर्षभर राबणारा, खांद्यावर शेतशिवाराचे ओझे घेणारा, कधीही न तक्रार करणारा सर्जा-राजा म्हणजे आपला बैल. या मुक्या जीवाच्या कष्टांची जाणीव ठेवत त्याच्या प्रती कृतज्ञ ...
Maharashtra Weather Update : मुंबईत पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी राज्यातील काही भागात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठ ...
Maharshtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर अजूनही कायम असून, अरबी समुद्रातील सायक्लोनिक सर्क्युलेशन (Cyclonic Circulation) आणि कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर (Maharshtr ...
१९ हजार हेक्टरचे नुकसान, २७ जनावरांचा मृत्यू, ५५ घरांची पडझड : उमरखेड तालुक्यातील दोन गावांचा संपर्क तुटला, झरी आणि वणीमधील वाहतूक ठप्प, ५० कुटुंबांची घरे पाण्यात, २२० जणांनी घेतला नातेवाइकांकडे आश्रय, आपत्ती व्यवस्थापनाची टीम दाखल ...
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण आणि घाटमाथा परिसरात मुसळधार सरींचा जोर कायम असून रायगड व पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा भागात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. शेतकऱ्यांनी आणि मच्छीमारांनी काय काळजी ...
Success Story : 'उद्योजकतेचे स्वप्न पाहू नकोस ! ते आपल्यासाठी नाही,' असं वडिलांनी बजावलं होतं; पण आई प्रभा हिने दिलेल्या हजार रुपयाने त्याच्या स्वप्नाची सुरुवात झाली अन् आज त्याच रुपयांतून सुरू झालेलं पाऊल कोट्यवधींच्या अगरबत्ती साम्राज्यात रूपांतरित ...