बुधवार सकाळ पासून वर्धा जिल्ह्यात पावसाची जोरदार 'बैंटिंग' सुरू आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे जिल्ह्यात पावसाया जोर वाढला आहे. मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दि. १३ रोजी पहाटेपासूनच जोरदार पुनरागमन केले आहे. ...
भाववाढीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांनी अखेर मिळेल त्या दरात आपल्याकडील सोयाबीन विकून टाकले. मात्र आता खरिपातील पीक हाती येण्याच्या आधीच अनेक ठिकाणी सोयाबीनचे भाव वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड तर व्यापाऱ्यांचा फायदा झाल्याचे बोलले जात आहे. ...
गत उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाचे चुकारे पालांदूर (ता. लाखनी) परिसरातील शेतकऱ्यांना दोन महिने लोटून सुद्धा मिळालेले नाही. ...
Maharashtra Weather Update : श्रावणसऱ्या नुकत्याच कमी झाल्या, तोच राज्यात पुन्हा पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता वाढली आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून आलेल्या हालचालींमुळे पुढील ६ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. हवामान खात्याने अने ...
Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा लपंडाव सुरू असताना, बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.(Maharashtra Weather ...
Isapur Dam Water level : विदर्भ–मराठवाडा सीमेवरील आणि पुसद तालुक्यातील हे मोठ्या प्रकल्पांपैकी एकमेव मातीचे धरण असून, या वर्षी ९३.६२ टक्के भरले आहे. सोमवारी धरणाची तीन वक्रद्वारे २० सेंटिमीटरने उघडण्यात आली असून, त्यातून १९७५ क्युसेक पाणी नदीपात्रात ...
पातुर तालुक्यातील सर्वात मोठा मोर्णा प्रकल्प १० ऑगस्ट रोजी ५ वाजता १०० टक्के भरला असून, सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला आहे. आजपर्यंत ४०३ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. ...
Maharashtra Weather Update : रक्षाबंधनानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर कोकण, पुणे, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...