खरीप पणन हंगाम सन २०२५-२६ मध्ये हमीभाव धान खरेदी केंद्रावर धान विक्री करून दोन महिन्याचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना चुकारे देण्यात आले नाही. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यात थंडी कमी झाल्याचे चित्र असतानाच हवामानाने अचानक कलाटणी घेतली आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील काही भागांत गारठा वाढणार असून, तर काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. (Maharash ...
राज्याच्या बाजारात आज सोमवार (दि.१९) रोजी एकूण ११८० क्विंटल हरभरा आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक लोकल वाण ८१६ क्विंटल तसेच ३ क्विंटल लाल, ३ क्विंटल चाफा, ७ क्विंटल काट्या वाणाच्या हरभऱ्याचा समावेश होता. ...
वातावरण उबदार व सिंचनासाठी पुरेसे पाणी असल्याने यावेळी उन्हाळी तीळ पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. सध्या तिळाला सर्वाधिक १३ ते १५ हजार रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने उन्हाळी तीळ फायद्याचा ठरणार आहे. ...
Turmeric Market Rate : राज्यात तसेच देशपातळीवर हळदीच्या बाजारात तेजीचे वातावरण कायम असून, मागील आठवड्याच्या तुलनेत दरात वाढ झाली असून, मर्यादित आवक व निर्यात मागणी याचा थेट परिणाम बाजारभावावर दिसून येत आहे. ...
Maharashtra Weather Update : थंडी संपली असं वाटत असतानाच हवामान खात्याचा मोठा अलर्ट समोर आला आहे. महाराष्ट्रातील तापमानात पुढील २४ तासांत मोठा बदल होणार असून काही भागांत थंडीची लाट पुन्हा जाणवू शकते.(Maharashtra Weather Update) ...
Nagpur : महापालिका निकालामुळे राजकारणाचा पारा तापला असताना वातावरणाचा पारा खाली घसरला आहे. ढगाळ वातावरणामुळे चार दिवस चढलेला पारा ढगांची गर्दी हटताच पुन्हा घसरायला सुरुवात झाली. ...