दुष्काळामुळे विदर्भातील दुष्काळग्रस्तांचे लोंढे नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. वाशीम व यवतमाळ जिल्ह्यामधून हजारो शेतकरी व शेतमजुरांनी कुटुंबासह मार्च महिन्यापासूनच नवी मुंबईत स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. ...
विदर्भात काही ठिकाणी बुधवारपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला असून गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. ...
दुष्काळ म्हटला की, रा.रं. बोराडे यांच्या ‘चारापाणी’ या पुस्तकाची आणि त्यातील ‘भौ माझं बाळ गेलं’ या वाक्याची निदान मला तरी प्रकर्षाने आठवण होते. त्यांनी या पुस्तकात सन १९७२ मध्ये कोरड्या दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यातील विदारकता मांडली आहे. नांदेड ...
अकोला : फोनी चक्रीवादळामुळे कमाल तापमान घटल्याने ४५ ते ४७ डीग्री सेल्सियसचा सामना करणाऱ्या विदर्भातील नागरिकांना दिलासा मिळाला; परंतु पुन्हा ४ ते ७ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. ...
विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ कनेक्ट, चांदा शिक्षण प्रसारक मंडळ तसेच अनेक विदर्भवादी संघटनांच्या वतीने जनता महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात १ मे रोजी विदर्भ राज्याच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ...
मूत्राशयातील खड्याचे तुकडे करणारे यंत्र ‘लिथोट्रिप्सी’ विदर्भात केवळ ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्येच आहे. विना शस्त्रक्रिया होणारी ही उपचार पद्धती खासगी इस्पितळात महागडी आहे. यामुळे मूतखड्याने त्रस्त असलेले मोठ्या संख्येत रुग्ण ‘सुपर’ला येतात. वर्षभ ...
१ मे रोजी संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे. यासाठी विविध राजकीय पक्ष व संघटनांनी तयारी केली आहे. मात्र दुसरीकडे विदर्भवाद्यांनी निषेधाची तयारी चालविली आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने महाराष्ट्र दिन काळा दिन म्हणून पाळण्याची घ ...