यंदा हवामानातील अनिश्चिततेमुळे उत्पादन घटले असून शेतकरी कापूस घरात येताच विक्री करत आहे. मात्र सीसीआयचे खरेदी केंद्र अध्यापही अनेक ठिकाणी बंद आहे. यातच रोख पैसे आणि वाढीव दर मिळत असल्याने उत्पादक शेतकरी कापूस खेतिया (मध्यप्रदेश) येथे विक्रीसाठी घेऊन ...
Maharashtra Weather Update : राज्यात ऑक्टोबर महिन्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. साधारणपणे या काळात थंडीची चाहूल लागते, पण यंदा ढगाळ वातावरण आणि दमट उकाड्याने नागरिक व शेतकरी हैराण झाले आहेत. हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी कोकण, मराठवाडा आणि मध्य ...
Maharashtra Weather Update : 'ऑक्टोबर हिट'नंतर पुन्हा हवामान बदलतेय. राज्यभरात वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात पावसाळी वातावरण कायम राहणार आहे. शेतकऱ्यांनी पिकांची आणि उत्पादनांची काळजी घ्यावी, असा इशार ...
Vidarbha Water Update : यंदा पश्चिम विदर्भात समाधानकारक व मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या भागातील २८९ मोठे, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्प तुडुंब भरले आहेत. ...
Soyabean Market : अतिवृष्टीने सोयाबीन उत्पादकांच्या तोंडचा घास हिरावला. रक्त आटवून पिकविलेलं सोयाबीन बाजारात नेले असता शेतकऱ्याला ७५० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात आला. त्यामुळे ही भावपट्टी म्हणजे शेतकऱ्याची थट्टाच असल्याचे, आता जगायचे तरी कसे ? असा ...
Nagpur : मराठवाड्यात यंदा पुराने कहर केला. नागपूरसह विदर्भात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दिवाळी तोंडावर असताना शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. ...
Turmeric Farming : राज्यात हळद पिकाचे क्षेत्र झपाट्याने वाढत असताना, मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना लागवड व काढणीस अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयांतर्गत कृषी अभियांत्रिकी विभागाने हळदीसाठी ...