विदर्भामध्ये केवळ अकोला व बुलढाणा हे दोनच सिंचन अनुशेषग्रस्त जिल्हे असून, या जिल्ह्यांची प्रतीक्षा जून २०२७ मध्ये संपेल, अशी माहिती राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. त्यांनी यासंदर्भात प्रतिज ...
केंद्र सरकारच्या वतीने पर्यावणाचे नुकसान होईल हे कारण समोर करून एचटीबीटीला परवानगी नाकारण्यात आली. मात्र, एचटीबीटीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार असून, बराच फायदा होणार आहे. ...
Agriculture Success Story : केवळ १०० दिवसांच्या कालावधीचे मानले जाणारे चवळी पीक तब्बल १५५ दिवस उत्पादनक्षम ठेवत बेलोरा (ता. मानोरा) येथील प्रयोगशील आणि अल्पभूधारक शेतकरी विशाल विष्णू ठाकरे यांनी चवळी व भाजीपाला पिकांमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले ...
Cotton Seed : मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केल्यास गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर २०२५-२६ या हंगामासाठी शेतकऱ्यांना बीटी बियाण्यांचे वितरण १५ मे नंतरच करण्यात येणार आहे. ...
Maharashtra Weather Update: मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी ऊन अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. वाचा आजचा IMD रिपोर्ट सविस्तर (Unseasonal weather) ...