gram panchayat prashasak ग्रामपंचायत सदस्यांना प्रशासकीय समितीमध्ये समाविष्ट करण्याचाही निकाल दिला. त्यामुळे राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचे आदेशही काढले. ...
काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि सुसाट वादळी वाऱ्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे आधीच्या नुकसानीचे पंचनामे प्रलंबित आहेत, तर दुसरीकडे नव्या पावसाने शेतकरी अधिकच्या चिंतेत सापडले आहेत. ...
summer temperature 2026 फेब्रुवारीपासूनच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. हवामान बदलांचा वेग व तापमानातील वाढ पाहता यंदाचा उन्हाळा परीक्षा पाहणारा ठरण्याची शक्यता आहे. ...
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या फळे, भाजीपाला, फुलपिके तथा औषधी सुगंधी वनस्पती पिकांच्या दोन दिवसीय शिवारफेरीत शनिवार आणि रविवारी शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. ...
Success Story : बदलत्या हवामानाचा लहरीपणा आणि कापूस-सोयाबीनसारख्या पारंपरिक पिकांच्या कोसळत्या भावामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना, पारडी येथील प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण भुजंगराव रोकडे यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. ...
Maharashtra Weather Update : मार्च महिन्याची सुरुवात होताच राज्यात उन्हाने अक्षरशः डोके वर काढले आहे. तापमानात २ ते ४ अंशांनी वाढ होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून अनेक भागांत उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे. नेमक्या कोणत्या शहरांत कि ...
Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि नागरिक चिंतेत होते. मात्र, आता दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. अवकाळीचा धोका सध्या टळला असला तरी पुढील २४ तासांत तापमान झपाट्याने वाढण्याची शक्यत ...
Wainganga Nalganga Project : विदर्भाच्या दुष्काळी भागासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या 'वैनगंगा-नळगंगा' नदीजोड प्रकल्पाला अखेर मंजुरी मिळाली असून, यामुळे सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याच ...