उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे येत्या चार-पाच दिवसांत विदर्भात तापमानात लक्षणीय घट होणार आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या काळात किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहून ते १३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक् ...
पश्चिम विदर्भातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार विभागातील एकूण नऊ मोठ्या प्रकल्पांपैकी चार मोठ्या आणि ११ मध्यम प्रकल्पांमधून अजूनही विसर्ग सुरू आहे. उर्वरित धरणांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. ...
राज्य शासनाने रब्बीतील पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी आणि फार्मर आयडी सक्तीची केली आहे. मात्र, सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना त्यांचे लोकेशन थेट अरबी समुद्रात दाखविले जात आहे. (Crop Insurance) ...
Soybean Market Rate : सोयाबीनच्या दरात होत असलेल्या फरकामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आता आपला शेतमाल वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्याकडे घेऊन जात आहेत. हिंगोलीतील बाजार समितीमध्ये सोयाबीनला समाधानकारक भाव मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे ...
राज्यात आतापर्यंत सुमारे आठ लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झाली असून, ज्वारीची पेरणी सरासरी क्षेत्राच्या २६ टक्क्यांपर्यंत झाली आहे, तर गव्हाची पेरणी केवळ तीन टक्के झाली आहे. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने गहू, हरभरा आणि मक्याचे क्षेत ...
Maharashtra Weather Update : देशभरात थंडीचा प्रभाव वाढू लागला असून, हवेतील गारवा आता स्पष्टपणे जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फबारी सुरू झाली आहे, तर दक्षिण भारतात काही भागांमध्ये अजूनही पावसाचे सावट कायम आहे. राज्यात पहाटे-संध्याकाळ गारवा जाण ...
Nagpur : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारपासून किमान तापमान घसरायला सुरुवात झाली आहे. ६ नाेव्हेंबरला नागपूरचा रात्रीचा पारा १९.४ अंशावर हाेता, जाे ७ नाेव्हेंबरला ४.२ अंशाची घट झाली व पहिल्यांदा सरासरीच्या खाली येत १५.८ अंशावर गेला हा ...
Maharashtra Weather Update : राज्यात गेले दोन ते तीन आठवडे परतीचा पाऊस आणि अवकाळी हवामानामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. पण आता हवामान बदलाची दिशा थंडीच्या आगमनाकडे वळतेय. जाऊन घ्या आजचा हवामान अंदाज (Maharashtra Weather Update) ...