राज्यात जून २०२५ मध्ये आणि सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. ...
हरित क्रांतीचे शिल्पकार डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्या संशोधनामुळे गहू, तांदळाचे उत्पादन वाढविणे शक्य झाले. त्यांचा आदर्श बाळगत गोंदिया जिल्ह्याच्या धामणगाव (ता. आमगाव) येथील २५० हून अधिक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीतून आर ...
Maharashtra Dam Water Level : राज्यातील अनेक धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. यंदाच्या पावसामुळे राज्याच्या सरासरी जलसाठ्यात मोठी भर पडली असली तरी, मराठवाडा विभागात अद्यापही अपेक्षित साठा झालेला नाही. पिण् ...
कृषी क्षेत्राच्या सर्वागीण विकासासाठी 'या' जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र लक्षात घेता आता जिल्हा प्रशासनाकडून गूळ उत्पादन आणि मत्स्यपालन याला प्राधान्य दिले जाणार आहे. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, पीक विविधता आणि स्थानिक उत्पादन आधारित उपजीविका निर्मिती या ...
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने आज (७ ऑगस्ट) रोजी राज्यातील तब्बल २३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...
Maharashtra Weather Update : राज्यात परत एकदा पावसाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून तापलेल्या हवामानात आता बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करत विजांसह मुसळधार पावसाचा इ ...
प्रकल्पामुळे विदर्भ व मराठवाड्यातील औद्योगिक तसेच कृषी माल थेट समुद्रमार्गे जाण्यास मदत होईल. तसेच मुंबई व आसपासच्या गर्दीच्या रस्त्यांवरून वळसा घ्यावा लागणार नाही. ...
Maharashtra Weather Update : राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने विजांच्या गडगडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. सध्या राज्यात उष्णतेची तीव्रता वाढली असून पावसाचा खंड सुरू आहे. अशावेळी पिकांचे संरक्षण आणि योग्य व्यवस्थापन शेतकऱ्यांसाठी ...