ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
राज्यात गारठा वाढला आहे. पुण्यात हंगामातील सर्वात कमी १२.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवल्या गेले आहे. येत्या काही दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Maharashtra Weather Update) ...
गाळ साचून असल्याने तलावांची साठवण क्षमता (Lake Water Storage) कमी झाली आहे. वास्तविक तलावातील काढलेला गाळ शेतकऱ्यांनी शेतात नेऊन टाकल्यास जमिनीची उत्पादकता वाढण्याला मदत होऊ शकते. परंतु गाळमुक्त धरण योजना कुठे मुरली, असा प्रश्न शेतकऱ्यांना (Farmer) प ...
चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे. आज राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update) ...
गेल्या काही दिवसांत विदर्भातील हवामानात घट झाली आहे. पारा घसरल्याने रात्रीच्या वेळी गारठ्याची जाणीव अधिक तीव्रपणे व्हायला लागली आहे. (Nagpur Weather Report) ...
एकीकडे निवडणुकांची (Election) रणधुमाळी सुरू असताना, दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही. शेतकऱ्यांच्या (Farmer) कापसाला (Cotton) चांगला दर मिळत नसल्याने कॉटन बाजारात (Cotton Market) फारसा उठाव नसल्याचे चित्र आहे. ...
स्थलांतर रोखत रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी सूर्यदर्शन शेतकरी गटाच्या (Farmer Group) माध्यमातून कात्री (ता. धडगाव) येथे सीताफळ प्रक्रिया उद्योग (Food Processing) सुरू झाला. या प्रकल्पाच्या माध्यमातून विविध पदार्थ तयार केले जात असून ते देशभरातील व्या ...
महसूल विभागातील (Revenue Department) अव्वल कारकून (Clerk) व तलाठी (Talathi) यांच्या पदनामात शासनाने बदल केला असून आता 'सहायक महसूल अधिकारी' व 'ग्राम महसूल अधिकारी' असे पदनाम करण्यात आले आहे. महसूल विभागात जुने पदनाम दिसणार नाही. त्यामुळे महसूल कर्मचा ...