Maharashtra Dam Water Update : राज्यात गेल्या आठवड्यात सर्वच भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८२ टक्क्यांवर पोहोचला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, कायमच दुष्काळाच्या छायेत असलेल्या मरा ...
Cotton Crop Protection Tips : विदर्भातील कापूस पिकांवर आता गुलाबी बोंडअळीने (Pink Bollworm) हल्ला सुरू केला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. कृषी तज्ज्ञांनी वेळेत उपाययोजना करण्याचा इशारा दिला आहे, जेणेकरून कापूस पिकांचे उत्पादन सुरक्ष ...
Bail Pola : शेती म्हणजे भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची आत्मा. या आत्म्याला दिशा देणारा, वर्षभर राबणारा, खांद्यावर शेतशिवाराचे ओझे घेणारा, कधीही न तक्रार करणारा सर्जा-राजा म्हणजे आपला बैल. या मुक्या जीवाच्या कष्टांची जाणीव ठेवत त्याच्या प्रती कृतज्ञ ...
Maharashtra Weather Update : मुंबईत पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी राज्यातील काही भागात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठ ...
Maharshtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर अजूनही कायम असून, अरबी समुद्रातील सायक्लोनिक सर्क्युलेशन (Cyclonic Circulation) आणि कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर (Maharshtr ...
१९ हजार हेक्टरचे नुकसान, २७ जनावरांचा मृत्यू, ५५ घरांची पडझड : उमरखेड तालुक्यातील दोन गावांचा संपर्क तुटला, झरी आणि वणीमधील वाहतूक ठप्प, ५० कुटुंबांची घरे पाण्यात, २२० जणांनी घेतला नातेवाइकांकडे आश्रय, आपत्ती व्यवस्थापनाची टीम दाखल ...