पाणीटंचाईची तीव्रता मार्चनंतर वाढत जाते. किंबहुना दरवर्षी १०० वर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यातुलनेत यंदा भूजल स्तर खालावला नसल्याने टँकरची संख्या कमी राहील. ...
राज्यभरातील अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत 'इलिजिबल फॉर नेक्स्ट एक्झाम'चा प्रकार घडला आहे. यासाठी परीक्षा केंद्र असलेले इन्स्टिट्यूटच जबाबदार असल्याचा आरोप संगणक टायपिंग केंद्र संचालकांकडून केला जात आहे. ...
सम्राट अशाेक व त्यांचा नातू दशरथ यांनी बाैद्ध भिक्षूंच्या निवास व वर्षावासासाठी पहिल्यांदा या लेण्या तयार केल्या. पुढे महाराष्ट्रासह इतर भागात त्यांचा प्रसार झाला. ...
पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व वर्धा या जिल्ह्यांमध्ये या योजनेद्वारे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात हृदयविकाराच्या ४१५ बालकांची नोंद झाली. यातील ३८१ म्हणजे ९२ टक्के बालकांवर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आल ...
शहरांचा विस्तार होण्यासोबतच मालमत्तांची संख्याही वाढली आहे. प्लॉटवरील घरांसह सदनिकांमधील गाळ्यांचा आलेख चढत गेला आहे. त्यामुळे नागरिकांची फेरफाराची मागणीही वाढली आहे. ...
विदर्भातील काही जिल्ह्यांतही आकाशात ढगांनी गर्दी केली हाेती. दरम्यान, हवामान विभागाने पुन्हा ९ ते ११ एप्रिलदरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. ...