नुकसान झाल्यामुळे शेतकरी आणि संत्रा उत्पादकांच्या संघटनांनी राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. जवळपास ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ...
कंपनी जाणूनबुजून प्रदूषण नियमांचे उल्लंघन करीत आहे. यामुळे आजूबाजूच्या वातावरणाला गंभीर इजा होत असल्याचा ठपका प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिशीत ठेवला आहे. ...