कोथिंबीर, फरसबी यांचे बाजारभाव गगनाला भिडले असून, पालेभाज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्या तुलनेत इतर सर्व भाज्यांचे भाव स्थिर असून, दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नाशिककरांना आणखी दिलासा मिळू शकतो. फरसबी उन्हाळ्यात जास्त टिकत ...
उन्हामुळे दरवर्षी शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने हिरव्या पालेभाज्यांची आवक घटते. यंदा मात्र पालेभाज्यांची आवक टिकून असून, बाजारभाव तेजीत आहे. ...
शहरातील ४२६ भाजीपाला व फळविक्रेत्यांना केशवराव पटेल मार्केटमध्ये जागा पुरेशी ठरत नसल्याने भाजीपाला व फळविक्रेत्यांना पालिकेने हाजीबाबा दर्गाह अर्थात आठवडे बाजारात जागा देण्याची कार्यवाही नगरपालिकेने केली आहे. ...
हॉटेल मॅनेजमेंट संस्थांमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत पुण्यातील सनदी लेखापाल चंद्रशेखर लुणिया हे सहा वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. ...
मिरज पश्चिम भागात यावर्षी सुमारे दोनशे एकर क्षेत्रावर ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले जात आहे. प्रचंड उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने पिकाची काळजी घेतली जात आहे. परिसरातून सुमारे ६० टन माल मुंबई, पुणे बाजारपेठेत दररोज जात आहे. पण गतवर्षी प्रतिकिलो ३० ते ६० रुप ...
हजारो रु पये खर्च करून टमाट्याचे उत्पादन घेतले. परंतु झालेला खर्च निघेल एवढादेखील बाजारभाव मिळत मिळत नसल्याने कळवण तालुक्यातील टमाटे उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. गांगवन येथील येथील बाळासाहेब दादाजी जाधव या शेतकऱ्याने सोमवारी (दि. १६ ) सरकारवर तीव्र ...