वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे. Read More
आपल्या जीवनामध्ये वास्तूशास्त्राचे खूप महत्व आहे. वास्तूशास्त्रानुसार आपण आपल्या जीवनाची अंमलबजावणी करतो. पण वास्तूशात्रानुसार कोणत्या तीन वस्तू घरात कधीही सांडू देऊ नका? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...
वटपौर्णिमेला स्त्रियांचे अधिक महत्व असते. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी व्रत करायचे असते. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या ...
Vastu Tips: मिठाशिवाय अन्न अळणी लागते. तो आपल्या जेवणातला अविभाज्य घटक आहे. ते वाया घालवणे हा लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचा अपमान आहे. त्यामुळे होणारे नुकसान जाणून घ्या. ...
हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी व्रत करायचे असते. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी ...
Vastu Shastra: धडपड्या स्वभाव करिअर मध्ये यश देईल मात्र सवयीत धसमुसळेपणा असेल तर हातून फक्त नुकसानच होत राहील! बालपणी अशा अनेक बाबींवरून आपण घरच्यांचा ओरडा खाल्ला असेल. तरीदेखील आपल्यात सवयीत फरक पडला नसेल तर पुढील गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. तुमच्या ...
भारतीयांचा फेंगशुई अन् वास्तुशास्त्र यावर विश्वास असतो. यात शुभ असलेल्या वनस्पतींचाही समावेश होतो. काही खास वनस्पती असतात ज्यामुळे घरात सुखसमृद्धी नांदते. धनलाभही होतो. या वनस्पती कोणत्या आहेत जाणून घेऊ. ...