बदनापूर : भारतामध्ये कृषि विज्ञान केंद्रांची स्थापना होऊन ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचे मार्गदर्शना नुसार दिनांक २३ ते २७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत “कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताह” संपूर्ण भारतात साज ...
नारळ उत्पादन वाढविण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नारळ विकास बोर्ड, ठाणे आणि कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर (kvk badnapur) यांनी संयुक्तपणे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. ...
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांचे संयुक्त विद्यमाने रब्बी पिक परिसंवादाचे आयोजन दिनांक १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता कृषि महाविद्यालयाच्या स ...
मागील दोन ते तीन दिवसात सतत पाऊस झाल्याने बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे. त्यामुळे खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर व हळद यावर पिकांवर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. ...
भारतीय अनुसंधान पारिषद नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार केव्हीके मार्फत होणाऱ्या कामाची पाहणी करण्याकरता पुणे येथील कांदा व लसूण संचालनालयाचे वरिष्ठ शात्रज्ञ डॉ राजीव काळे यांनी (दि. २१) रोजी गांधेली येथील कृषि विज्ञान केंद्र (kvk mgm gandheli) व दत्तक ...