Mumbai Suburban Railway News : कोरोनाच्या फैलावामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेले मुंबई आणि उपनगरातील लोकलसेवेचे दरवाजे अखेर सर्वसामान्यांसाठी उघडण्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. ...
वाडा तालुक्यात सुरू असलेल्या भातखरेदी केंद्रांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उदासीन कारभाराची घूस लागल्याने भातखरेदीचा पुरता बोजवारा उडाला आहे. ...
भारताला स्वातंत्र्य मिळून सात दशकांहून अधिक काळ लोटला, मात्र या प्रदीर्घ काळात अनेक भागांत स्वातंत्र्याची पहाट खऱ्या अर्थाने अद्याप पोहोचलेली नाही. याचा प्रत्यय विरार पश्चिमेच्या समुद्रातील अर्नाळा किल्लावासीयांना येत आहे. ...