Crime News :बुधवारी सकाळी जोरदार पावसात वसईच्या राजावली येथील वाघराळपाडा येथे अनधिकृत चाळींच्या लगतच असलेली दरड ठाकूर परिवाराच्या घरावर कोसळली होती. ...
पहाटे पावसाचे कमी झालेले प्रमाण आणि समुद्राला आलेली ओहोटी ह्यामुळे नदीचा प्रवाह कमी झाल्या नंतर नदीत एनडीआरएफने बोटीच्या सहाय्याने १६ तास अडकून पडलेल्या १० कामगारांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले. ...
Maharashta Vidhan Parishad Election: राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान होत असून दहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. ...
Hitendra Thakur : ‘लोकांची आमच्याकडून अपेक्षा असते. आम्ही काय कामे केली, हे ते पाहत असतात. राज्य सरकार असो की केंद्र सरकार; आम्हाला आमच्या कामात कोण सहकार्य करेल किंवा करणार आहे, हे पाहून आम्ही आमचे मत देऊ,` असे ठाकूर यांनी सांगितले. ...