वसई-विरार शहराला सूर्या-धामणी प्रकल्पातून 100 एमएलडी, सूर्या टप्पा -3 मधून 100 एमएलडी तर उसगाव 20 एमएलडी आणि पेल्हार धरणातून 10 एमएलडी पाणी म्हणजेच एकूण 230 एमएलडी पाणी प्रतिदिन मिळत आहे. ...
सायंकाळच्या सुमारास चंदन नाका येथे एका टेम्पोमध्ये गोणीमधून दुर्गंध येत असल्याने टेम्पो चालकाने टेम्पो स्टॅन्ड अध्यक्ष श्रीधर पाटेकर यांना फोन करून बोलावून घेतले. ...
-आशिष राणे वसई: कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना आता महावितरणकडून ग्राहकांना मीटर रीडिंग ... ...
जन्मदात्या पित्याने आपल्या पोटच्या तीन मुलींची हत्या करून स्वत:चीही जीवनयात्रा संपवली तर सहा महिन्यांपूर्वीच या मुलांची आई त्याच्यापासून वेगळी झाली होती. ...