वैभव नाईकांनी २०१४ मध्ये नारायण राणे यांचा १०००० मतांनी पराभव केला होता. राज्यात वैभव नाईक जायंट कीलर ठरले होते. यावेळी नारायण राणे यांनी यापुढे कधीही निवडणूक लढविणार नाही, अशी शपथ घेतली होती. ...
Vaibhav Naik on Kiran Samant, Nilesh Narayan Rane: किरण सामंत यांना एवढेच सांगतो की, ज्यांना तुम्ही निवडून आणू पाहताय ते दोन वेळा 2 लाख मतांनी पराभूत झाले आहेत. - वैभव नाईक ...
Shiv Sena Thackeray Group News: गेल्या १५ वर्षांत जे जे मागितले, ते भराडी देवीने आम्हाला दिले आहे. तसेच उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी प्रार्थना केल्याचे ठाकरे गटाच्या नेत्यांनी सांगितले. ...