गोरक्षेच्या नावाखाली हिंसा करण्यासाठी तीन राज्यांना सर्वोच्च न्यायालयानं अवमान नोटीस पाठवली आहे. राजस्थान, हरिणाया आणि उत्तर प्रदेश ही राज्य सरकारे कथित गोरक्षकांचे हल्ले रोखण्यात अपयशी ठरली आहेत. ...
उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात पोलिसांनी रस्ते अपघातात गंभीर स्वरुपात जखमी झालेल्या 2 अल्पवयीन मुलांना पोलीस वाहनातून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
कानपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी केलेल्या छापेमारीत जवळपास 100 कोटी रूपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. यामध्ये व्यापारी आनंद खत्री याच्यासह 16 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. याप्रकरणी आनंद खत्री याला दंडाच्या स्वरूपात तब्बल 483 कोटी रूपय ...
शाळेत प्रार्थना झाल्यानंतर सर्व विद्यार्थी आपआपल्या वर्गात जात होते. पहिल्या इयत्तेत शिकणारा हृतिक हा देखील वर्गात जाण्याच्या तयारीत होता. परंतू वर्गात जात असताना मध्येच सातवीत शिकणारी एक मुलगी ह्रतिकजवळ गेली. ...