Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: निवडणुकीच्या निकालाला १० दिवस उलटले तरीही सरकार स्थापन केले नाही. महायुतीने राज्याला वाऱ्याव सोडले, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ...
Employment News: मागील दोन दशकांमध्ये भारतात तब्बल १९.६ कोटी नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. यातील दोन तृतीयांश पदे मागच्या दशकात निर्माण झाली आहेत. या काळात शेती आणि शेतीसंबंधीत उद्योगांशी संबंधित असलेले मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात सेवा क्षेत्राकडे ...