घनकचरा व्यवस्थापन कर ५० टक्के घेण्यावर स्थायी समितीत सहमती दाखवणाºया पक्षांनी घूमजाव केल्याने आणि नगरसेवकांनी शुक्रवारच्या महासभेत यू टर्न घेतल्याने ही करवाढ फेटाळण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी नगरसेवकांवर तुम्ह ...
भाजपातील असंतुष्ट आणि साई पक्षाने गेल्या महिन्यात दबाव आणून पालिकेतील सत्तेला धक्का देत ओमी कलानींची कोंडी करण्याचा प्रयत्न करूनही शांत असलेल्या त्या गटाने दबावतंत्र सुरू केले आहे. ...
पाणीटंचाईवरून पुन्हा सर्वपक्षीय नगरसेवकांनी उल्हासनगरच्या महासभेत सोमवारी एकच गोंधळ घातला. गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून गळती थांबविण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश महापौरांनी आयुक्तांना दिले. ...
पूर्वीचे वैभव मिळण्यासाठी व्यापारी संघटनेने हाजीमलंगबाबांना साकडे घालून चादर चढवली. व्यापा-यांवर उपासमारीची वेळ आली असून नागरिक स्थलांतर करत असल्याचा आरोप व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवती यांनी केला आहे. ...
बिबट्याची कातडी विक्रीसाठी आलेल्या तिघांना शहर गुन्हे शाखेने अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने तीन्ही आरोपींना २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ...
शहरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत गुरुवारी रात्री साडेबारा वाजता गॅस गळती होऊन, एका कामगाराचा मृत्यू झाला आहे, तर अकरा कामगार गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कंपनी परिसरात सतर्कतेचा इशारा पोलिसांनी दिला आहे. ...
बांधकाम विभागातील निविदेच्या वादातून शिवसेना आणि भाजपच्या आजी-माजी नगरसेवकांत बुधवारी वाद होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. मध्यवर्ती पोलिस ठाण्यात परस्परांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्यावर्षी निविदेच्या वादातूनच नगरसेवक प्रदीप रामच ...
निधी मिळाला नाही, मागण्या मान्य झाल्या नाहीत; तर पाठिंबा काढू, असा इशारा साई पक्षाने दिल्यानंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीत सोमवारी रस्ते विकास, रेल्वे स्टेशन परिसराचा विकासासाठी १५३ कोटी देत अंबरनाथ ते कल्याण रस्त्याच्या कामा ...