उल्हासनगर शांतीनगर परिसरातील अंबरनाथ-कल्याण रस्त्यावरून काल रात्री 2 वाजताच्या सुमारास अक्टिव्हा मोटारसायकलवरून अजय भावनांनी जात होते. त्यावेळी कल्याणहून अंबरनाथकडे जाणाऱ्या भरधाव टेम्पोखाली सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला. ...
उत्पन्नाच्या नावाने आधीच बोंब असलेल्या उल्हासनगर पालिकेला विविध बाजारपेठांमधून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळत असले, तरी व्यापाऱ्यांना मूलभूत सुविधाही मिळत नसल्याने येथील व्यापारी नाराज आहेत. बाजारपेठांकडून पालिकेस घसघशीत उत्त्पन्न मिळत असल्याने, पालि ...
नशीब बलवत्तर म्हणून त्याचा पाय वायरमध्ये अडकला आणि तो थेट खाली पडण्याऐवजी चौथ्या मजल्याच्या टेरेसवर पडला. यामुळे हा तरुण थोडक्यात बचावला आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दलाने या युवकाची सुटका करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ...