भीमानगर : सप्टेंबर ते आॅक्टोबर या एका महिन्यात उजनी धरणातील पाणीसाठा आठ टक्क्यांनी कमी झाला. म्हणजे एका महिन्यात सुमारे चार टीएमसी इतक्या पाण्याचा वापर झाला. अर्थात बाष्पीभवनाने वाया गेलेल्या पाण्याचाही यात समावेश आहे.१ सप्टेंबरला उजनीमध्ये १०६.४९ ट ...
भीमानगर: पाणी सोडण्याच्या मागणीसाठी भीमानगर कार्यकारी अभियंता कार्यालयातील अधिकाºयांना जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांच्यासह शेतकºयांनी कुलूप घालून कार्यालयातच कोंडले. पाणी सोडण्याचे आश्वासन अधिकाºयांनी न पाळल्याने त्यांच्यावर ही ना ...
सोलापूर : उजनी धरणातून कालव्याला सोडलेले पाणी १३ सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बंद करण्यात आल्याची माहिती उजनी विभागाने दिली़ १ आॅगस्ट कालव्याला सुरु केलेले पाणी आजअखेर बंद करण्यात आले आहे.१ आॅगस्ट रोजी कालव्याला ५०० क्युसेक्सने पाणी स ...