जनी धरणासाठी त्याग केलेल्या धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले नाही. त्यांची एकदाची वर्गवारी करून त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे. ज्यांनी धरणासाठी त्याग केला, त्यांचे बारमाही पाणी आठमाही करण्यात आले हा धरणग्रस्तांवर अन्याय आहे. ...
यंदाच्या वर्षी समाधानकारक पडलेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्वच धरणे, तलाव, ओढे, नाले, बंधारे समाधानकारक भरले असून सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. मागच्या वर्षी ३१.०१ टक्के असलेले उजनी धरण सध्या १०६.९४ टक्क्यांवर पोहोचले आहे. ...
उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने उजनीतून भीमा नदीत सोडण्यात आलेला विसर्ग एक महिन्यानंतर बंद करण्यात आला आहे. एका महिन्यात उजनीतून भीमा नदीत एकूण ९३ टीएमसी अतिरिक्त पाणी सोडून देण्यात आले. ...
भीमा खोऱ्यात पडत असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्याने दौंडसह उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शुक्रवारी (दि. ३०) रात्री नऊ वाजता दौंड येथून १८ हजार ५०७ क्युसेक उजनी धरणात मिसळत आहे. ...
भीमा खोऱ्यात पडत असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्याने दौंड येथील विसर्गात मोठी घट झाली असून, उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गातही २० हजार क्युसेकने घट करण्यात आली आहे. ...
भीमा खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दौंड येथील वाढ झाली असून, उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात १० हजार क्युसेकने वाढ करण्यात आली आहे. ...