मंदीला ओला, उबर या सेवा कारणीभूत नाहीत तर सरकारची फसलेली धोरणे जबाबदार असल्याचे मत ‘लोकमत’च्या वाचकांनी ‘प्रवासी कट्टा’च्या व्यासपीठावर व्यक्त केले. ...
केंद्र सरकारच्या एव्हिएशन मंत्रालयासोबत गेल्या वर्षभरापासून वाहतूक कंपन्यांशी बोलणी सुरु आहेत. याबाबत कंपन्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. ...