त्र्यंबकेश्वर : येथे सध्या सर्वात मोठी समस्या आहे जोरदार पावसाची आणि सर आली तरी गावात मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची भिती लोक बाळगु लागले आहेत. कारण १० ते १५ मिनिटे जरी जोरदार पाऊस पडला तरी पुर हमखास येणारच. त्यामुळेच या भागातील रहिवाश्यांची झोप उडाली ...
संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी शुक्र वारी स्वगृही त्र्यंबकेश्वरला येत आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेली निवृत्तिनाथ महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात असून, शुक्रवार, दि. २ आॅगस्ट रोजी त्र्यंबकेश्वरी दाखल होणार आहे. ...
महाराष्ट्र राज्य जि.प.कर्मचारी महासंघाच्या त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्षपदी तोरंगण ग्रा.पं.चे ग्रामसेवक सचिन पवार यांची निवड करण्यात आली. पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथे राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आला. ...
पावसाळी हंगामातील पर्यटन करताना खबरदारी नक्कीच घ्यायला हवी. यामध्ये प्रामुख्याने घरातून निघण्यापुर्वी आपल्या वाहनांची आवश्यक ती तपासणी गरजेची आहे. ‘वाहन व्यवस्थीत तर जीवन सुरक्षित’ याचा विसर पडू देऊ नये. तसेच पर्यटनस्थळांवर पोहचल्यानंतर विशेषत: धबधबे ...
त्र्यंबकेश्वर येथे पूरस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासन कारणे शोधून उपाय करेलच मात्र पूर नियंत्रणासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये जिल्हाधिकारी नागरि ...
कॉँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे पद स्वीकारल्यानंतर प्रथमच रात्री उशिरा नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले. यावेळी शहरासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ढोल, ताशांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत केले. त ...