व्हिसा-रहित प्रवेश केवळ आपला प्रवास स्वस्त करत नाही तर सोपा देखील करतं. भारतीयांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय प्रवासी गंतव्ये आशियामध्येच आहेत. थायलंड, मालदीव, नेपाळ, इंडोनेशिया, भूतान, मॉरिशस आणि श्रीलंका यासारख्या लोकप्रिय स्थाने एकतर व्हिसा-रहित किंवा व ...
संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) भारतातील 35 जागतिक वारसा स्थळांना मान्यता दिली आहे. युनेस्कोने 15 जुलै, 2016 रोजी नालंदा महाविहारा किंवा बिहारच्या जुन्या नालंदा विद्यापीठाला जागतिक वारसा स्थळ म्हणून त्याची नोंद के ...
तुम्ही जर विकेंडच्या निमित्ताने लोणावणळ्याला सहलीसाठी किंवा फिरायला जात असाल, तर ही ठिकाणे तुमच्या लिस्टमध्ये असायलाच हवीत. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण लोणावळ्याला सहलीसाठी किंवा फिरायला जाण्यासाठी येथील प्रसिद्ध ठिकाणे बघणार आहोत, त्यासाठ ...
उत्तर कर्नाटकातील छोटे शहर असलेले हंपी हे एकेकाळी विजयनगर साम्राज्यातील सर्वात ताकदवान शहर होते. एकेकाळी अतिशय श्रीमंत आणि संपत्तीने ठासून भरलेल्या या शहरात जगभरातील लुटारूंनी स्वाऱ्या केल्या आणि लुटून नेले. काही जणांसाठी हे शहर दगडांच्या वैशिष्ट्यपू ...
मुंबईत किती तरी जागा आहेत फिरण्यासारख्या... पण काही असे किल्ले आहेत ज्या विषयी लोकांना माहित तर असतं पण तिथे जायला वेळ नसतो... हो ना? धावपळीत आपण फक्त काम आणि घर या दोनच गोष्टींमध्ये अडकून राहतो.... त्यात एक weekend आपण मुंबईतल्या मुंबईत फिरू शकतोच क ...
कोकणातील समुद्राची ओढ सगळ्यांनाच असते. उसळणाऱ्या लाटा, फेसाळलेले निळेशार पाणी, किनाऱ्यावरील सोनेरी वाळू, समुद्रातील साहसी खेळ, बोटिंग यामुळे कोकणात अगदी फॉरेन टूरचा फील येतो. कोकणातील वळणदार रस्ते, उंच डोंगर आणि घनदाट झाडी यामुळे उन्हाळा असो किंवा हि ...
मुंबई शहरात बराचशा अशा जागा आहेत, ज्यांचा एक इतिहास आहे किंवा त्या जागेंची एक वेगळी ओळख आहे...अशीच एक जागा म्हणजे, दादार येथील स्थित पाच गार्डन. पारशी संरक्षक मंचरजी जोशी यांनी स्थापन केलेली आणि ब्रिटीशांनी विकसित केलेली, पाच गार्डन, माटुंगा मधली मुं ...