ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
आपल्या भारत खूप साऱ्या unique गोष्टी तर आहेतच.. पण तुम्हाला माहितेय आपल्या भारतात एक असं शहर जिथे कोणताही धर्म नाही, पैशांचा व्यवहार नाही, आणि राजकारण सुद्धा नाही!.. हो अगदी बरोबर ऐकलंय तुम्ही... मनाच्या शांततेसाठी इथे लोक भेट देतात...तुम्ही कधी खि ...
खुप लोकांनी ग्रेट वॉल ऑफ चायना बद्दल एकलं असेलंच, पण खुप कमी लोकांना माहितीये की अशीच भींत आपल्या भारतात सुद्धा आहे ती कुठे आहे आणि तीची लांबी किती आहे, यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा ...
कोकण किनारपट्टीवरील हरिहरेश्वर हे एक निसर्गरम्य आणि पवित्र तीर्थस्थान आहे. हरिहरेश्वर गावात हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक आणि हनुमान अशी चार मुख्य मंदिरे देखील आहेत. समुद्रकिनाऱ्यानजीक विष्णूपद, गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञ ...
अनेकदा कोणत्या महिन्यात नेमकं कुठे फिरायला जावं, असा प्रश्न पडतो. सुट्टीचे प्लॅनिंग करता करता नाकी नऊ येतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूनुसार कुठे फिरायला जायचं असा प्रश्न पडतो. तसेच जर तुमचे प्लॅनिंग चुकले तर तुमची पिकनिक पूर्णपणे फसू शकते. चला ...
आपल्याला जर उन्हाळ्यात थंडीचा अनुभव घ्यायचा असेल किंवा थंडीची मजा लुटायची असेल तर कोणती ठिकाणे ही फिरण्यासाठी सर्वोत्तम आहेत याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
मुंबईच्या आशुतोष चौधरीला बिस्किट कपमध्ये चहा विकण्याची एक नविन संकल्पना सुचली. त्यामुळे त्याने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे बिस्किट चहाचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये ही कल्पना कशी सुचली त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा ...
एक वैशिष्ट्य म्हणजे ‘व्हिक्टोरिया’ किंवा मुंबईची आवडती घोडागाडी. या 'व्हिक्टोरियात गाडीला चालविण्यासाठी घोड्यांचा वापर होत असल्याने डिसेंबर 2015 पासून व्हिक्टोरिया गाड्यांवर बंदी लादण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पर्यटनाला चालना देण्यासाठी मु ...