काही आजही उत्तम अवस्थेत आहेत तर काही मात्र भग्न झाले आहेत. अनेक किल्ले रहस्यमयी बनून राहिले आहेत. अश्या किल्ल्याबाबत आजही अनेकांच्या मनात भयाची भावना आहे. ...
डोंग हे भारतावर सर्वप्रथम सूर्यकिरणे पडणारे गाव म्हणून प्रसिद्धीस आले आहे. १९९९ पासून हे गाव पर्यटकांच्या नकाशावर आले असून देश विदेशातून अनेक पर्यटक येथे आवर्जून सूर्योदय पाहायला येतात. ...
उंचावर असलेली खोली आपल्याला मिळावी असं वाटतं. कारण, तिथून शहर पाहता येतं. तुम्हीही कधी हॉटेलमध्ये थांबल्यानंतर वरच्या मजल्यावरच्या खोलीला प्राधान्य देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ...
जगात अशी एक बॉर्डर (Country Border) अस्तित्वात आहे जी एका राहत्या घरांतून जाते. या बॉर्डरमुळे त्या घराचे दोन भाग पडतात. कदाचित या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. ...
जैन धर्मियांचे हे खास पवित्र स्थान असून हे शहर शुध्द खाणे आणि फिरण्यासाठी मस्त मानले जाते. या शहरात प्राणीहत्या करण्यास बंदी आहे तसेच येथे अंडी, मांस विक्रीला सुद्धा बंदी आहे. ...