कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, फेब्रुवारी महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलिसांच्या बदल्यांचे ... ...
महाराष्ट्रातून केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. ९० जागा असताना केवळ २५ अधिकारी केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. असे का व्हावे? ...