रविवारी दाट लग्नतिथी असल्यामुळे औरंगाबाद ते नांदूर नाक्यादरम्यान असलेल्या मंगल कार्यालयांमध्ये लग्नसोहळे असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि अवघ्या तीन किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनधारकांना दीड ते दोन तासांचा अवधी लागला. ...
त्यानुसार वाहनचालकांनी सिग्नल मोडल्यास दंड वसूल केला जाणार नसून, त्याऐवजी त्यांनाच १५ ते २० मिनिटे सिग्नलवर जनजागृती करावी लागणार आहे. केंद्र सरकारच्या नव्या मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी राज्यभरात सुरू झाली आहे. ...
मनमाड : शहरातून जाणाऱ्या चांदवड - मनमाड - जळगाव राज्य महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम जोमात सुरू आहे. नांदगाव ते मनमाड दुपदरी करण्याचे काम अति वेगाने सुरू असले तरी संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गेल्या दोन महिन्यात अनेक अपघात घडले आहेत. ...
महामार्गावरून दररोज ये-जा करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, कोल्हापूर नाक्यावर वाहनांसह प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणी गर्दीतून मार्ग काढत महामार्गावरून कऱ्हाडमध्ये प्रवेश करताना वाहनधारकांसह प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवेश करावा ला ...